Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Miraj Delhi Kisan Rail approval for farmers : मिरज-दिल्ली आणि मिरज-मुंबई किसान रेल प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला आणि नाशवंत शेतमाल राष्ट्रीय बाजारपेठेत जलद पोहोचवता येणार आहे.
Miraj Kisan Rail latest news

Miraj Kisan Rail latest news

esakal

Updated on

सांगली : जिल्ह्यातील भाजीपाला, फळांसह इतर सर्व शेतमाल देशभरातील बाजारपेठेत कमी वेळेत व कमी खर्चात पाठविण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मांडलेल्या किसान रेलच्या प्रस्तावाला अखेर रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली (Sangli agricultural produce transport railway) आहे. यामुळे मिरज ते पुणे-मुंबई आणि मिरज ते दिल्ली किसान रेल चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री. काकडे यांच्या बदलीनंतर हा प्रस्ताव मागे पडला होता. त्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चारच दिवसांत रेल्वे प्रशासनाने ‘हिरवा कंदील’ दाखविणारे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli solar feeder scheme
Walwa Sangli farmer loan waiver list 2026
Farmer Loan Waiver
Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list
Marathi News Esakal
www.esakal.com