Miraj to Delhi Kisan Rail latest news
esakal
सांगली : मिरज ते मुंबई आणि मिरज ते दिल्ली धावणाऱ्या ‘किसान रेल’ला रेल्वे प्रशासनाकडून मान्यता (Miraj to Delhi Kisan Rail) मिळाल्यानंतर आता त्यासाठी नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही रेल्वे १५ डब्यांची असणार आहे. ती मिरजेतून पंढरपूर, कुर्डुवाडीमार्गे धावेल. जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला त्याचा फायदा होणार आहे.