How did Dr. Nagnathanna Naikwadi resolve land disputes?
esakal
आष्टा (सांगली) : ‘शक्तिपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway land acquisition policy) जमीन संपादन करताना क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी ४५ वर्षांपूर्वी अवलंबिलेल्या सामंजस्याच्या धोरणाचा आदर्श घ्यावा,’ असे मत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.