Independence Day:'स्वातंत्र्यानंतरही साेलापूर जिल्ह्यातील ५८ गावे पारतंत्र्यात'; १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हैदराबाद संस्थानात भोगला रझाकारांचा जाच

Solapur’s Forgotten History: स्वातंत्र्यानंतरही हैदराबादचा निजाम स्वतंत्र भारतात स्वत:चे अस्तित्व वेगळे राखण्याचे स्वप्न पाहत होता. यासाठी कासीम रझवी नावाच्या निजामाच्या दिवाणाने रझाकार नावाची स्वतंत्र संघटना स्थापन करून जनतेचा अमानुष छळ केला.
58 villages in Solapur faced Razakar atrocities under Hyderabad State until liberation on 17 September 1948.
58 villages in Solapur faced Razakar atrocities under Hyderabad State until liberation on 17 September 1948.Sakal
Updated on

सोलापूर : देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तरीही काही भाग हैदराबादच्या निजामाने ताब्यात ठेवला होता. यात सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांसह मराठवाड्यातील आठ जिल्हे रझाकारांची जुलमी राजवट भोगत होते. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद मुक्ती होईपर्यंत या ५८ गावांनी पारतंत्र्य भोगले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com