Solapur: चिमुकली आरोहीच्या मृत्यूने रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; लोकलप्रमाणे जाळीदार खिडक्यांची गरज

Railway Passenger Safety: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी लोकलप्रमाणे जाळीदार खिडक्या सर्व रेल्वे गाड्यांना असाव्यात असा एक सूर येत आहे.
Railway Passenger Safety:
Railway Passenger Safety:sakal
Updated on

Solapur: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी लोकलप्रमाणे जाळीदार खिडक्या सर्व रेल्वे गाड्यांना असाव्यात असा एक सूर येत आहे. खिडकीतून चोऱ्या तर होताच मात्र, टिकेकरवाडी परिसरात झालेल्या चार वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com