लाईव्ह न्यूज

केळी निर्यातदार अडचणीत! 'युद्धामुळे अब्बास बंदरावर अडकले केळीचे २०० कंटेनर'; इराण-इस्राईल युद्धाचा माेठा परिणाम

Solapur News : दोन्ही देशात युद्ध कायम सुरू राहिले तर पुढील निर्यात थांबणार आहे. इराणच्या अब्बास बंदरावर निर्यातदारांचा माल आधी पोचतो. या बंदरातून पुढे कंटेनर अन्य देशात पाठवले जातात. त्यामुळे केळी निर्यातदारांसाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे.
"200 containers of Indian bananas stuck at Abbas Port due to Iran-Israel conflict; exporters face uncertainty and losses."
"200 containers of Indian bananas stuck at Abbas Port due to Iran-Israel conflict; exporters face uncertainty and losses."Sakal
Updated on: 

-प्रकाश सनपूरकर

सोलापूर : इस्राईल आणि इराणच्या युद्धजन्य स्थितीचा फटका सोलापूरच्या केळी निर्यातीला बसत आहे. इराणच्या अब्बास बंदरावर साधारण २०० कंटेनर अडकले आहेत. यामुळे मालाचा मोबदला निर्यातदारांना मिळण्यास विलंब लागणार आहे. या स्थितीत आता नव्याने केळी निर्यातीची अडचण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com