Banana Crisis: दर तुमच्या मनाने ठरवा; पण केळी घेऊन जा...; निर्यात ठप्पमुळे शेतकरी हतबल; झाडावरच नासताहेत केळी, विकलेल्या मालाचे पैसे मिळेनात!

banana farmers distress due to export halt India: आखाती देशांतील युद्धामुळे करमाळ्यातील केळी निर्यात ठप्प; झाडावरच नासणाऱ्या उत्पादनाने शेतकरी आर्थिक कोंडीत, व्यापाऱ्यांकडील कोट्यवधी रुपये अडकले
Bananas rotting on trees as farmers struggle with export halt and unpaid dues.

Bananas rotting on trees as farmers struggle with export halt and unpaid dues.

sakal

Updated on

चिखलठाणा: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सात-आठ आठवड्यांपासून मागणी नसल्याने काढणीला आलेली केळी झाडावरच पिकू लागली. काढणीला आलेली केळी शेतातच नासू लागली. यामुळे ‘दर तुमच्या मनाने ठरवा; पण केळी घेऊन जा,’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच मागील महिन्यांत विकलेल्या केळीचे पैसेही व्यापाऱ्यांकडून मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com