Mangalwedha News : सततच्या पावसाने पिकाचे नुकसान पंचनाम्याची भाजपची मागणी

सततच्या पावसामुळे तालुक्यात बाजरी, तुर, मका, कांदा, सूर्यफूल, उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
nagesh dongare and madan jadhav

nagesh dongare and madan jadhav

sakal

Updated on

मंगळवेढा - सततच्या पावसाने तालुक्यातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात यावे. अशी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com