Solapur News : पाण्यात रक्षा विसर्जन न करता वृक्षारोपण; 'आईच्या इच्छेखातर चार मुलांचा पर्यावरणपूरकतेचा संदेश'

तिसऱ्या दिवशीच योगायोगाने जागतिक पर्यावरण दिन असल्याने पाण्यात राख विसर्जित करून जलप्रदूषण न करता सुधाकर बोकेफोडे यांच्यासह भगवान, महादेव आणि तुषार या चार भावंडांनी वृक्षारोपण करून पर्यावरणपूरकतेचा संदेशच दिला.
Four sons planting saplings in memory of their mother, honoring her wish for an eco-friendly farewell in Kolhapur.
Four sons planting saplings in memory of their mother, honoring her wish for an eco-friendly farewell in Kolhapur.Sakal
Updated on

वैराग : ''मरावे परी कीर्तीरूपी उरावे'' या उक्तीप्रमाणे आईचे निधन झाल्यावर पार्थिव दहन केल्यानंतर त्याची राख पाण्यात विसर्जित न करता आईच्या आठवणी सतत आपल्यासोबत राहाव्या, यासाठी बार्शीतील चार भावंडांनी शेतातच खड्डे घेऊन त्याठिकाणी राख टाकून तेथेच चार झाडे लावली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com