
Mangalwedha News
Sakal
मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा सततच्या व अतिवृष्टीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना शेतकरी सध्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी घेण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे मात्र मदतीमध्ये लावलेल्या निकषांमध्ये पीक नोंदीची रद्द करावी अन्यथा राज्यकर्त्यांना व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटना युवराज घुले यांनी दिला.