Mangalwedha News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शासनाला इशारा; ई-पीक नोंदणी रद्द करा

Farmer Distress : मंगळवेढ्यातील अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीच्या अटीमुळे मदतीपासून वंचित ठेवले जात असून, शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे.
Mangalwedha News

Mangalwedha News

Sakal

Updated on

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा सततच्या व अतिवृष्टीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना शेतकरी सध्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी घेण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे मात्र मदतीमध्ये लावलेल्या निकषांमध्ये पीक नोंदीची रद्द करावी अन्यथा राज्यकर्त्यांना व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटना युवराज घुले यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com