Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Solapur Farmers : मंगळवेढा व सोलापूरमध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला मोठे नुकसान, शेतकरी सरकारच्या मदतीच्या पद्धतीवर संताप व्यक्त करत आहेत.
Mangalwedha Farmers

Mangalwedha Farmers

Sakal

Updated on

मंगळवेढा : राज्यात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. शेतकऱ्याला मदत देण्यासाठी सरकारने साखर कारखानदाराकडून प्रति टन 15 रुपये घेण्याचा आदेश दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदाराकडून कशाला घेता आमच्याकडून घ्या म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 रुपये फोन पे द्वारे पाठवून सरकारच्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com