

Tricolour Waves High as Solapur Rejoices India’s Big Win Over Pakistan
Sakal
सोलापूर: टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवताच सोलापुरात आनंदोत्सव उसळला. सामन्यात पाकिस्तानची शेवटची विकेट पडताच शहरातील विविध भागांत फटाक्यांची एकच आतषबाजी सुरू झाली. प्रमुख चौक, गल्लीबोळामध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला.