
सोलापूर : मला सरकारची ई-रिक्षा मिळाली. पूर्वी माळव तोडत होतो. आता रिक्षामधून बाजारात भाजी वाहतूक सुरू केली. बिगारी कामापेक्षा थोडे जास्त पैसे मिळाले. आता केवळ थोडे भांडवल मिळाले तर माझा व्यवसाय उभा राहू शकतो अशी भावना दिव्यांग संभाजी काळे यांनी व्यक्त केली.