शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! '65,620 शेतकऱ्यांच्या खात्यावर आज ९० काेटी जमा हाेणार'; खरीप अन् रब्बी पिकविमा

Relief for Kharif & Rabi Seasons: राज्य सरकारकडे पीकविम्याचा विमा कंपनीला द्यायचा हिस्सा प्रलंबित होता. त्यामुळे २०२२ पासून बाधित शेतकऱ्यांना पीकविम्यातून भरपाई मिळालेली नव्हती. आता जुलैअखेर राज्य सरकारने विमा कंपनीला एक हजार २४ कोटी रुपये दिल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे.
"Joy for 65,620 farmers as ₹90 crore crop insurance hits their bank accounts today."
"Joy for 65,620 farmers as ₹90 crore crop insurance hits their bank accounts today."Sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ६२० शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचा विमा मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उद्या (सोमवारी) ८९ कोटी ८५ लाखांची भरपाई वितरित होणार आहे. राजस्थानमधील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वग केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com