Ujani Dam: उजनी धरणातील पाण्यावर शासनाचे निर्बंध! ५२% भरले, पण शेतकऱ्यांना पाणी नाही! आषाढी वारीसाठी २ टीएमसी..

El Niño impact on Maharashtra irrigation: उजनी धरण अर्धे भरले तरी शेतीसाठी पाणी रोखले; आषाढी वारीला प्राधान्य, शेतकऱ्यांना ‘एल निनो’च्या संकटात शासन परवानगीची प्रतीक्षा
Farmers Demand Canal Water as Ujani Dam Fills to 52%, El Niño Concerns Delay Decision

Farmers Demand Canal Water as Ujani Dam Fills to 52%, El Niño Concerns Delay Decision

sakal

Updated on

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण ५२ टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यातील दोन टीएमसी पाणी शासनाच्या परवानगीने आषाढी वारीसाठी भीमा नदीत सोडले जाणार आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठीही पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पण, ‘एल निनो’च्या संकटामुळे धरणातून पाणी सोडण्यासाठी शासनाच्या परवानगीची अट घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com