उच्च न्यायालयाचा निर्णय! 'साेलापूर सीईओंविरोधातील अवमान याचिका निकाली'; वेतनवाढीबाबतचे आदेश डावलल्याचे प्रकरण

High Court’s Verdict: प्रशासनाने उलट रक्कम जादा दिल्याचे सांगून निवृत्त कर्मचाऱ्यांकडून वसुली केली होती. ती रक्कम ३० दिवसांत परत देणार असल्याचे प्रशासनाने न्यायालयात सांगितले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यासह वेतनवाढ न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात अधिक अवमान याचिका दाखल केली होती.
High Court
High Courtsakal
Updated on

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सोलापूर जिल्हा परिषदेने ४४ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ न दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात दाखल अवमान याचिका निकाली काढण्यात आली. मंगळवारी (ता. २२) याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी तशी विनंती केल्याने न्यायालयाने ती मान्य केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com