Chandrabhaga Water Project Transformed Farming Economy in Solapur District

Chandrabhaga Water Project Transformed Farming Economy in Solapur District

sakal

Yashwantrao Chavan: चंद्रभागा अडवून दिला विकासाचा प्रवाह; यशवंतराव चव्हाणांमुळे साेलापूर जिल्ह्यातील शेती, अर्थकारणाला मिळाली नवी दिशा!

How irrigation Changed farming economy in Solapur District: उजनी धरणामुळे सोलापूरच्या शेतीला मिळाली नवसंजीवनी
Published on

सोलापूर : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि दूरदृष्टीचे नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती गुरुवारी (ता. १२) राज्यभर साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही लोकांच्या जीवनाशी घट्ट जोडलेले आहेत. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरलेला प्रकल्प म्हणजे उजनी धरण. चंद्रभागा नदीचे पाणी अडवून त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला प्रवाहित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com