Manoj Jarange Patil: राज्यातील भाजप सरकार उलथवून लावण्याची गरज: मनाेज जरांगे-पाटील, बंगालमध्ये गडबड केल्याचा संशय!

impact of Jarange Patil remarks on Maharashtra political situation: फडणवीस सत्तेत असताना खून-अत्याचार थांबणार नाहीत; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करत जरांगे-पाटील यांची भाजप सरकार उलथवण्याची मागणी
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal
Updated on

पंढरपूर: जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, तोपर्यंत राज्यात असेच खून आणि अत्याचार होत राहणार आहेत. त्यामुळे हे सरकार उलथवून लावण्याची गरज आहे, अशी आक्रमक भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी येथे मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com