Kalicharan Maharaj : ''संविधानाचं शुद्धीकरण करणं आवश्यक, कारण....''; कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले?

Solapur Latest News : सोलापुरात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे तसेच त्यांनी स्वारगेट प्रकरणावरही संतप्त प्रतिक्रिया दिली.
kalicharan maharaj
kalicharan maharajesakal
Updated on

Kalicharan Maharaj : आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या कालीचरण महाराजांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. संविधानाचे शुद्धीकरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारं संविधान पुनर्निर्मित केलं पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com