Solapur: हंगाम तोंडावर, मात्र खरिपाला भावच नाही!; सोयाबीन, तूर, उडीद यापैकी कशाची पेरणी करावी? शेतकऱ्यांमध्ये चिंता..

दोन वर्षांपूर्वी प्रतिक्विंटल दहा हजाराचा भाव खाणारी तूर गेल्या वर्षी सहा हजारावरच अडकली. सोयाबीनंतर अलीकडच्या काळात जिल्ह्यात पेरणी क्षेत्रात वाढ झालेल्या उडीद पिकाला हंगामाच्या सुरवातीला समाधानकारक दर मिळाल्यानंतर मात्र त्याचेही दर गडगडले.
Farmers face tough choices this Kharif season as crop prices fail to assure returns.
Farmers face tough choices this Kharif season as crop prices fail to assure returns.Sakal
Updated on

उ.सोलापूर : शेतकऱ्याची उन्हाळी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. १५ जूनपासून कृत्तिका नक्षत्राला सुरुवात होणार आहे. खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षात हमीभावापेक्षा कमी दामात विकावे लागलेले सोयाबीन, अपेक्षित दर न मिळालेल्या तुरी, उडीद या पैकी कुठल्या पिकाचा पेरा करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com