

Grape farms impacted by unseasonal weather as export season nears end in Maharashtra.
sakal
सोलापूर: महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, खराब हवामान व अवकाळीमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असून केवळ सात -आठ टक्के निर्यातक्षम दर्जाच्या बागांतील फळतोडणी शिल्लक राहिली आहे.