Mangalwedha News : खरीप ते रब्बी; प्रत्येक हंगामात दुबार पेरणी; शेतकऱ्यांच्या व्यथेला शासनानं कधी दाद द्यायची!

Farmers Crisis : मंगळवेढ्यातील शेतकरी दुष्काळ, विमा निकष आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी दुबार पेरणीचा शाप भोगत आहेत. निवडणूक पुढे ढकलण्याच्या घटनेमुळे याच वेदनेची तुलना आता मतदारांवरही लागू होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Farmers in drought-prone Mangalvedha continue to struggle with crop losses and double sowing,

Farmers in drought-prone Mangalvedha continue to struggle with crop losses and double sowing,

Sakal

Updated on

मंगळवेढा : दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाबरोबर शासकीय यंत्रणेच्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा अनुभव नेहमी सोसावा लागतो मात्र राज्यकर्त्यांना शेतकऱ्याच्या दुबार पेरणीच्या वेदनाची जाणीव नसते मात्र नगरपालिका निवडणुकीच्या पुढे ढकलल्यामुळे मतदाराच्या प्रति करावा लागणारा खर्च म्हणजे एक प्रकारे दुबार पेरणी असल्यामुळे आता तरी राज्यकर्त्यांना शेतकऱ्याच्या वेदनेचा प्रश्न समजू शकेल का ? अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होऊ लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com