

Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
sakal
सोलापूर: मुख्यमंत्री होण्यासाठी जनाधार आणि आमदारांचे संख्याबळ हवे. उगाच निरर्थक चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी (ता. ८) येथे माध्यमांशी बोलताना म्हटले. जय पवार यांच्या सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्याच्या विधानावर ते बोलत होते.