Organic Farming: 'तीन महिन्यांत वीस लाखांचे उत्पन्न'; सेंद्रिय शेतीसाठी पांढरेवाडीतील महिलांचा पुढाकार

Empowered by Organic Farming: तीन महिन्यानंतर गांडूळ खत प्रकल्पातील गांडूळ खत, वर्मी वॉश आणि प्रत्यक्ष जिवंत गांडूळ विकले जात आहेत. सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार होत असल्याने गांडूळ खताला आणि वर्मी वॉशला मोठी मागणी आहे. सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. हेही महिला सर्वांनाच पटवून देत आहेत.
Village Women Turn to Organic Farming, Reap ₹20 Lakh in Quarter
Village Women Turn to Organic Farming, Reap ₹20 Lakh in QuarterSakal
Updated on

-सूर्यकांत बनकर

करकंब: पांढरेवाडी (ता. पंढरपूर) येथील सद्‍गुरू महिला बचत गटाने तब्बल पन्नास बेडचा गांडूळ खत प्रकल्प उभारून साडेचार लाख रुपये गुंतवणुकीतून केवळ तीनच महिन्यांत वीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. या माध्यमातून बचत गटातील महिलांचे जीवन तर स्वावलंबी झालेच पण सेंद्रिय शेतीसही प्रोत्साहन मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com