Vairag : वैरागच्या संतनाथ साखर कारखान्यास तिसऱ्यांदा आग: लाखो रुपयांचे नुकसान; वाढत्या चोऱ्या दाबण्यासाठी आग लावल्याची चर्चा

Solapur News : संतनाथ सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी दुपारी भीषण आग लागून कारखान्यातील साधनसामग्री, दप्तर, गोदाम, मिशनरी, साहित्य आगीत भस्म झाले आहे. कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Santanath Sugar Factory in Vairag faces its third fire incident, sparking concerns over thefts and potential arson.
Santanath Sugar Factory in Vairag faces its third fire incident, sparking concerns over thefts and potential arson.Sakal
Updated on

वैराग : बंद अवस्थेत असलेल्या वैरागच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता. ६) भीषण आग लागली. या आगीमुळे कारखान्यातील उरलेसुरले भंगारही जळून खाक झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण समोर आले नसले तरी, वाढत्या चोऱ्या दाबण्यासाठीच आग लावली असावी, अशी चर्चा वैराग भागात सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com