Issue Raised in Maharashtra Assembly
Esakal
मंगळवेढा : सध्या तरुण पिढीसह जेष्ठ नागरिक देखील मोबाईलमुळे सोशल मीडियाच्या आहारी गेली. त्याचे दुष्परिणाम शालेय शालेय विद्यार्थ्यांना देखील दिसून येऊ लागल्याने या सोशल मीडियावरील नियंत्रणाच्या नियमाचे अंमलबजावणी संदर्भात आ समाधान आवताडे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी द्वारे प्रश्न उपस्थित केला.