Maharashtra Farmers : अतिवृष्टीची भरपाई आज शक्य, सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर; दोन टप्प्यात वितरित

Crop Loss : सप्टेंबरमध्ये राज्यातील ३३ जिल्ह्यांत अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या ५२ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे अहवाल सादर झाले असून, दिवाळी (धनत्रयोदशी) च्या मुहूर्तावर शनिवारपासून (१८ ऑक्टोबर) बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वर्ग होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Farmers

Maharashtra Farmers

Sakal

Updated on

सोलापूर : राज्यातील ३३ जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टी व महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडूनही एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून (ता. १८) शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरित होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com