केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा फटका ! 'साेलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांची दिवाळी अंधारातच'; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलं

Farmers’ Calculations Upset: केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. देशांतर्गत बाजारात मालाचा पुरवठा वाढलेला नाही; उलट काही भागात तो कमीच आहे. तरीही निर्यातबंदीमुळे बाजारात खरेदी मंदावली असून, दर घसरले आहेत.
Onion farmers in Solapur face financial losses as Centre imposes export ban; Diwali celebrations overshadowed.

Onion farmers in Solapur face financial losses as Centre imposes export ban; Diwali celebrations overshadowed.

Sakal

Updated on

रोपळे बुद्रूक: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरण्याऐवजी चिंतेची ठरली आहे. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात न मिळणारे दर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. चांगले उत्पादन घेऊनही बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकऱ्यांना आपला कांदाही कवडीमोल दरात विकावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदाची दिवाळी अंधारातच जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com