Agriculture News : सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; पाण्याचे व्यवस्थापन न केल्याने संताप

Farmer Loss : सौर प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीतील पाण्याचे नियोजन न केल्यामुळे भाळवणी व जालिहाळ येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संतप्त शेतकऱ्यांनी वीज पुरवठा बंद केला.
Agriculture News

Agriculture News

Sakal

Updated on

मंगळवेढा : प्रकल्पासाठी भाळवणी व जालिहाळ येथील संपादित केलेल्या जमिनीत पाण्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे त्याचा फटका लगतच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाला बसला आहे. परंतु कंपनीने यावर हात वर केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सौर प्रकल्पातील वीज पुरवठा बंद ठेवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com