Solapur Sugar factories: साेलापूर जिल्ह्यातील गळीत हंगामाच्या शेवटी अडकले ५०० कोटी; साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर तरी ऊस बिले थकीतच!

Farmers Await cane payments After season Ends: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची आर्थिक संकटात अडकलेली अवस्था; शेतकऱ्यांचे ५०० कोटी थकीत
Solapur Sugar Sector Crisis: Cane Bills Still Unpaid After Season

Solapur Sugar Sector Crisis: Cane Bills Still Unpaid After Season

sakal

Updated on

-संदीप गायकवाड

उ.सोलापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दहा ते पंधरा कारखान्यांचा हंगाम बंद झाला तर उर्वरित कारखान्यांचा पट्टा पडण्याची शक्यता आहे. मात्र कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम मोठ्या प्रमाणात थकविल्यामुळे ऊस उत्पादक हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील कारखानदारांनी जवळपास पाचशे कोटी रुपयांची उसाची रक्कम थकविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com