Solapur News: पंढरपुरातील पुराचा धोका टळलाट; उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग झाला कमी

Ujani Dam Cuts Back Water Release: चंद्रभागा नदीमध्ये बुधवारी सकाळी नऊ वाजता ८१ हजार ९०४ क्युसेकने पाणी वाहत होते. ते सायंकाळी पाच वाजता ७२ हजार ४८५ क्युसेक झाले होते. त्यामुळे सायंकाळी चंद्रभागा नदीची पाणी पातळी कमी झाली असून पंढरपूर शहराला असणारा पुराचा संभाव्य धोका तूर्त टळला आहे.
Bhima River flowing calmly near Pandharpur after Ujani Dam discharge reduced; flood risk averted.
Bhima River flowing calmly near Pandharpur after Ujani Dam discharge reduced; flood risk averted.Sakal
Updated on

पंढरपूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून दौंड येथे येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने बुधवारी (ता. २९) उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पंढरपूर शहरातील संभाव्य पुराचा धोका टळला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com