Ujani Dam: नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा! उजनीचे पाणी आळगे-खानापूरमार्गे हिळ्ळी बंधाऱ्याकडे; ऐन उन्हाळ्यात तीन बंधाऱ्यांत साठा..

Summer irrigation support for Riverbank farmers: उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा, उन्हाळ्यात तीन बंधाऱ्यांत पाण्याचा साठा
Summer Lifeline: Three Barrages Receive Storage from Ujani

Summer Lifeline: Three Barrages Receive Storage from Ujani

sakal

Updated on

अक्कलकोट : तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचवण्याच्या निर्णयानंतर उजनी धरणातून सोडलेले पाणी भीमा नदीपात्रातून मजल दरमजल करत शनिवारी (ता. २८) सकाळी आळगे बंधाऱ्यात दाखल झाले. दिवसभर वाढलेल्या प्रवाहामुळे बंधारा भरल्यानंतर हे पाणी खानापूरच्या दिशेने पुढे सरकत दुपारी बारा वाजता खानापूर येथे पोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com