Pandharpur : विठ्ठलाला दररोज दीड किलो चंदनाचा लेप ; उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी मृग नक्षत्रापर्यंत चालणार पूजा

उष्णतेचा मनुष्य आणि प्राणी मात्राला जसा त्रास होतो. तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचे ही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते.
Vitthala Temple
Vitthala TempleSakal
Updated on

पंढरपूर : ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रूळे माळ कंठी वैजयंती’ संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचे वर्णन केले आहे. पाडव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येणार असून ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com