Solapur : पाणी न सोडल्याने पिके जळू लागली: कालवा प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकरी वर्गातून व्यक्त केला जाताेय संताप

गतवर्षी उजनी धरण 100% भरल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून उत्साह संचारला. मात्र याच कालव्यातून उन्हाळी हंगामात सोडण्यात येणारे पाणी वेळेवर सोडले जात नसल्यामुळे उपलब्ध पाण्यावर आलेला जनावराचा चारा व नवीन उसाचा फुटवा, भाजीपाला व फळपिके सध्या जळून चालली आहेत.
Farmers protest as fields dry up due to water shortage from the canal; crops begin to wither.
Farmers protest as fields dry up due to water shortage from the canal; crops begin to wither.esakal
Updated on

- धनाजी यादव

मारापूर : उजनी कालव्यातील वितरिका क्रमांक 37 मधून शेती पिकाला उन्हाळी पाणी न सोडल्यामुळे या लाभक्षेत्रात असलेली पिके सध्या उन्हामुळे पाण्याअभावी जळून चालली आहे कालवा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत चाललेले शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com