Solapur: धकादायक घटना ! 'चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून'; दोन मुलांवर वार, मारहाण झाल्याने पतीही गंभीर

तानाजी आपली पत्नी पल्लवीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी पती तानाजी उबाळे याने पत्नी पल्लवी उबाळे (वय ३५) हिच्यासह शिवम उबाळे (वय ९) सार्थक उबाळे (वय ७) या लहान मुलांवर देखील धारदार कोयत्याने हल्ला केला.
"Tragic family dispute turns violent; wife murdered, children and husband injured."
"Tragic family dispute turns violent; wife murdered, children and husband injured."Sakal
Updated on

पंढरपूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने कोयत्याने हल्ला करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथे बुधवारी (ता. १८) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये संशयित आरोपी पतीसह दोन लहान मुलंही गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com