
सोलापूर: गेल्या काही महिन्यांत कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. शहापूर, बदलापूर, सोलापूरसह महाराष्ट्रात पालघर, सातारा, नागपूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही छेडछाड, विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.