Amol Kolhe : जनतेच्या तक्रारींवर कारवाई होते का? खासदार डॉ. कोल्हे; पालकमंत्री पवार यांच्या ‘जनसंवाद’वरही प्रश्‍न

Ajit Pawar : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री अजित पवारांच्या जनता दरबारावर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
Amol Kolhe

Amol Kolhe

Sakal

Updated on

पिंपरी : ‘‘आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनता दरबार घेण्याचा विचार करतो. त्यावेळी ‘परवानगी नाही’, असे सांगितले जाते. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद घेतला; हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता की पालकमंत्री म्हणून जनता दरबार होता? पक्षाचा कार्यक्रम असेल तर महापालिकेचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे संकेताला धरून आहे का? यातून जनतेच्या तक्रारींवर कारवाई होते का? असे प्रश्‍न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. २४) उपस्थित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com