Jayant Patil : एकटे मुख्यमंत्रीच सरकार चालवू शकतात..

Maharashtra Politics : महायुती सरकार स्थापनेला महिना झाला तरी खातेवाटप झालेले नाही. सहा दिवसांमध्ये केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांची भाषणे झाली.
Jayant Patil
Jayant PatilSakal
Updated on

नागपूर : ‘‘राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. कशीबशी मंत्र्यांची नावे जाहीर झाली. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाही. या सर्व घटनांना एक महिना झाला आहे. सहा दिवस अधिवेशनात केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com