
नागपूर : ‘‘राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. कशीबशी मंत्र्यांची नावे जाहीर झाली. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाही. या सर्व घटनांना एक महिना झाला आहे. सहा दिवस अधिवेशनात केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.