सासरच्यांना असं वाटतं की... ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं लग्नानंतर नाव बदलण्याचं कारण; म्हणाल्या, 'माझ्या नणंदेने...'

AISHWARYA NARKAR ON CHANGING HER NAME AFTER MARRIAGE: लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर नाव का बदललं याचं कारण सांगितलं आहे.
aishwarya narkar

aishwarya narkar

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसरीसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. दोघेही अतिशय उत्तम कलाकार, उत्तम व्यक्ती म्हणून नावारूपाला आले. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. एकत्र काम करत असतानाच ते प्रेमात पडले. आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांचे अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र ऐश्वर्या यांचं लग्नाआधीचं नाव वेगळं होतं आणि लग्नानंतर त्यांनी ते बदलायला सांगितलं होतं. त्यांनी असं का केलं याबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com