Anurag Kashyap : "मी मुंबई सोडतोय" अनुराग कश्यपने जाहीर केला निर्णय ; कारण सांगत म्हणाला...

Anurag Kashyap Decided To Leave Mumbai : दिग्दर्शक अनुराग कश्यपने दाक्षिणात्य सिनेविश्वाचं कौतुक केलं आहे. तो मुंबई सोडण्याचा विचार करत असल्याचं त्याने सांगितलं.
Anurag Kashyap Decided To Leave Mumbai
Anurag Kashyapesakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय. नुकतीच एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आणि यामागचं कारणही उघड केलं. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या सद्यस्थितीबद्दल त्याने निराशा व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com