
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग. सायली अर्जुनची गोष्ट असलेली ही मालिका अनेकजण एन्जॉय करतात. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. त्यातच आता कथानकात आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षकांनाही धक्का बसला.