'चला हवा येऊ द्या' ची लोकप्रियता का घसरली? भाऊ कदम यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले- दुसऱ्या चॅनेलमध्ये जे...

Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya: लोकप्रिय मराठी अभिनेते भाऊ कदम यांनी 'चला हवा येऊ द्या' च्या कमी झालेल्या लोकप्रियतेबद्दल भाष्य केलंय. त्यामागचं कारण सांगितलंय.
bhau kadam
bhau kadamesakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' ने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. एक झक्कास कथाबाह्य कार्यक्रम म्हणून या त्याची ओळख होती. तब्बल १० वर्ष हा कार्यक्रम झी मराठीवर प्रक्षेपित केला जात होता. यात भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, निलेश साबळे, भारत गणेशपुरे हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसले. मात्र कालांतराने या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झाली. त्याचा परिणाम कार्यक्रमाच्या टीआरपीवर झाला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेते भाऊ कदम यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com