
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. नंदिनी, जीवा, काव्या आणि पार्थ यांची गोष्ट पाहायला मिळतेय. मालिकेत सध्या काव्या तिचं आणि जीवाचं नातं उघड व्हावं म्हणून प्रयत्न करतीये.त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.