मालिका संपणार नाहीये आणि लीपही येणार नाहीये... जुई गडकरीची 'ठरलं तर मग' च्या प्रेक्षकांसाठी खास पोस्ट

THARLA TAR MAG UPCOMING TWIST: 'ठरलं तर मग' मालिकेमध्ये आता ७ वर्षाचा लीप येणार आहे असं म्हटलं गेलं. ज्यावर जुई गडकरीने पोस्ट करत खरं सांगितलंय.
JUI GADKARI
JUI GADKARI ESAKAL
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडतायत. या मालिकेची कथा आणि कलाकार दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती ठरतेय. गेले २ वर्ष ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेले दोन वर्ष मालिकेत वात्सल्य आश्रम केस सुरू होती. ही केस हरल्यानंतर साक्षी आणि प्रिया दोघांनाही पोलिसांनी अटक केलीये. प्रियाला सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीये. हा निकाल लावण्यासाठी ३० दिवसांचा काऊंटडाऊन देण्यात आला होता. त्यानंतर निकाल लागल्यावर मालिकेत ७ वर्षाची लीप येणार असल्याचं बोललं गेलं. मात्र आता जुईने तसं काहीही होणार नसल्याचं सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com