

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहावरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. पण त्यातील एक मालिका सध्या खूप चर्चेत आहे ते त्यातील ट्विस्ट मुळे. ती मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेत ऐनवेळेस नंदिनीला गायब केल्यामुळे काव्याचं पार्थशी आणि जीवाचं नंदिनीशी लग्न झालं.