
Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत अर्जुन मधुभाऊना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यातच प्रेक्षकांकडून सायलीचं तन्वी असल्याचं सत्य लवकरात लवकर समोर यावं अशी मागणी होतेय. पण हे सत्य कसं समोर येणार याचीही उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. जाणून घेऊया मालिकेतील आगामी ट्विस्टविषयी.