

Marathi Entertainment News : आजकाल सिनेमा दोन दिवस जरी कमाई करू शकला नाही तरीही थिएटरमधून काढून टाकला जातो. पण पूर्वीच्या काळी सिनेमात कोणते कलाकार आहेत यावरून सिनेमा किती यशस्वी होईल याचा अंदाज बांधला जायचा. बऱ्याचदा सिनेमाचे डायलॉग सिनेमाचं भविष्य निश्चित करत. पण एका सिनेमाबाबत तर असं घडलं की एका डायलॉगमुळे हा सिनेमा सिनेमागृहातून रातोरात काढून टाकण्यात आला. कोणता आहे हा सिनेमा जाणून घेऊया.