MOVIE REVIEW: महाराज पुन्हा आले तर काय होईल हे दाखवण्यात मांजरेकर यशस्वी ठरलेत का? कसा आहे 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'

PUNHA SHIVAJIRAJE BHOSALE MOVIE REVIEW: शेतकऱ्यांची होणारी घुसमट, मराठीची होणारी गळचेपी, परप्रांतीयांचे वाढणारे प्रस्थ, वाढता भ्रष्टाचार वगैरे बाबींवर जळजळीत भाष्य केले आहे. सध्याची वास्तव परिस्थिती या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे.
PUNHA SHIVAJIRAJE BHOSALE MOVIE REVIEW

PUNHA SHIVAJIRAJE BHOSALE MOVIE REVIEW

ESAKAL

Updated on

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत विषय आहे. आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे, कर्जाच्या ओझ्यामुळे किंवा अन्य काही कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ आणि त्यातच कधी चांगले उत्पन्न आले तर भ्रष्ट व्यवस्थेमुळे मालाला मिळणारा कमी भाव. त्यामुळे आपला हा अन्नदाता आजही दुःखी आहे आणि त्यामुळे तो कधी कधी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. 'पुन्हा शिवाजीराजे भोंसले' हा मराठी चित्रपट या संवेदनशील आणि गंभीर विषयाबरोबरच मराठी अस्मिता, बोकाळलेला भ्रष्टाचार वगैरे बाबींवर परखडपणे आणि जळजळीत प्रहार करणारा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com