

Marathi Movie Review
esakal
Entertainment News : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. प्रेमात पडल्यानंतर माणसाला संपूर्ण जग जणू प्रेमाच्या अवतीभोवती फिरत असल्यासारखं वाटतं. योग्य-अयोग्य, शक्य-अशक्य याची जाणीव प्रेमाच्या नशेत धूसर होते. मात्र, जेव्हा या प्रेमाला लग्नाचं रूप द्यायचा निर्णय घेतला जातो, तेव्हा वास्तवाची पहिली धडक बसते.