ज्या पद्धतीने मला रिजेक्ट केलं गेलं... 'अनन्या'मध्ये रिप्लेस झाल्याबद्दल ऋतुजा स्पष्टच म्हणाली, 'रवी जाधव यांना...'

RUTUJA BAGWE REACT ON HOW SHE GET REJECTED FOR ANANYA MOVIE: लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने तिला 'अनन्या' नाटकात का घेतलं गेलं नाही याबद्दल तिचा अनुभव सांगितला आहे.
RUTUJA BAGWE ON ANANYA MOVIE REPLACEMENT

RUTUJA BAGWE ON ANANYA MOVIE REPLACEMENT

ESAKAL

Updated on

नाटक, मालिका आणि चित्रपटात कलाकार हे कधीकधी ऑडिशनद्वारे घेतले जातात तर कधी कधी त्यांची थेट निवड होते. दिग्दर्शक निर्मात्यांना एखादा कलाकार एखाद्या भूमिकेसाठी योग्य वाटला तर ती भूमिका त्यांना ऑफर होते. मात्र इंडस्ट्रीमध्ये रिजेक्शन आणि रिप्लेसमेंटदेखील अगदी सहज होते. कलाकारांना अशा घटनांना अनेकदा सामोरं जावं लागतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेदेखील तिचा रिप्लेसमेंटचा अनुभव शेअर केलाय. ऋतुजाने 'अनन्या' या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालेलं. मात्र जेव्हा या नाटकावर चित्रपट बनवण्यात आला तेव्हा मात्र ऋतुजाऐवजी हृता दुर्गुळे हिची निवड करण्यात आली. आता या रिप्लेसमेंटबद्दल ऋतुजाने भाष्य केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com